ब्लॉग : चित्रपट परिक्षण :“विक्रम वेधा”– शह-काटशहाचा दर्जेदार बुद्धीबळ खेळ
तुम्ही लहानपणी विक्रम वेताळची गोष्ट नक्कीच वाचली असेल. विक्रम प्रत्येक वेळेस वेताळाला पकडतो आणि वेताळ त्याला प्रत्येक वेळेस एक गोष्ट सांगतो. गोष्ट संपल्या नंतर वेताळ प्रश्न विचारतो. राजा विक्रमादित्य ने जर उत्तर दिले नाही तर त्याच्या डोक्याचे हजार तुकडे होतील असे सांगतो. राजा विक्रमादित्यने उत्तर दिल्या नंतर मात्र वेताळ उडून जातो. अशीच कथा चित्रपटात रूपांतरित झाली तर काय होईल. कोणत्याही संदर्भ, घटना, गोष्टीला दोन पैलू असतात. दोन्ही पैलू पडताळून पहिल्या नंतरच खर उत्तर मिळते. कारण सत्य आणि असत्य मध्ये सुद्धा थोडसच अंतर असते.
ब्लॉग : चित्रपट परिक्षण :“विक्रम वेधा”– शह-काटशहाचा दर्जेदार बुद्धीबळ खेळ Read More »