निवडक चारोळी

कविता

बाणाने पंख रक्तबंबाळ झाले
             म्हणून काय झाले….

शब्दाने हृदय विदीर्ण झाले
          म्हणून काय झाले….

प्रयत्नाला प्रचंड अपयश आले
             म्हणून काय झाले….

तत्व जागृत असतात तिथे हार नसते

निवडक चारोळी Read More »